tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post1560666293358992577..comments2024-01-21T17:50:25.446+05:30Comments on Sameer Gaikwad समीर गायकवाड : कसदार 'जयवंत' साहित्यिक .....sameer gaikwadhttp://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-63209220027041075972021-10-17T11:35:45.552+05:302021-10-17T11:35:45.552+05:30सुरेखाजी अभिप्रायासाठी धन्यवाद... सुरेखाजी अभिप्रायासाठी धन्यवाद... sameer gaikwadhttps://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-18632715070511785162021-10-17T11:35:29.895+05:302021-10-17T11:35:29.895+05:30विस्तृत नि मार्मिक अभिप्रायासाठी धन्यवाद... विस्तृत नि मार्मिक अभिप्रायासाठी धन्यवाद... sameer gaikwadhttps://www.blogger.com/profile/05106372658264914305noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-57561148923908253112021-02-13T14:48:35.986+05:302021-02-13T14:48:35.986+05:30Anubhavache pratibimb apratim v ketyekani anubhavl...Anubhavache pratibimb apratim v ketyekani anubhavlele.Sau. Surekha Korhalkarhttps://www.blogger.com/profile/17543118016985030698noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1120566833830274839.post-73542001564000182582021-02-13T13:24:02.660+05:302021-02-13T13:24:02.660+05:30अतिशय सुंदर लेख. हा लेख म्हणजे भारतीय किंवा किमान ...अतिशय सुंदर लेख. हा लेख म्हणजे भारतीय किंवा किमान महाराष्ट्रातील, अगदी कोकणातीलच नव्हे तर प्रांताच्या उर्वरीत भागातील देखील, एकत्र कुटूंबांचे, त्यातील गुणदोषांचे, स्रीयांच्या होणार्या पिळवणूकीचे, त्यांच्यावर होणार्या अन्यायाचे, त्यातूनही होणार्या मुलांच्या उत्तुंग जडणघडणीचे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांच्या पुढे जाण्याचे, त्यांनी कितीही मोठे यश मिळवले तरी घरातील लोकांनी त्याबद्दल औदासिन्य दाखवण्याचे तसेच त्याला लेखक म्हणून घरात यत्किंचीतही वेगळी किंवा सन्माननिय वागणूक ने देण्याचे लेखकाने अत्यंत अचूक वर्णन केलेले आहे. त्याबद्दल समीर गायकवाड यांचे कितीही अभिनंदन केले तरी ते कमीच पडेल. तू लेखक असला, ४ पुस्तके लिहिलीस म्हणजे तुला फार शहाणपण आले की काय, आम्ही लेखक नसलो तरी सुद्धा आम्हीच तुझ्यापेक्षा शहाणे आहोत, तू जे काही आहेस तोही आमच्यामुळेच आहेस आणि त्यामुळे तुझे यश तू मिळवलेले नसून ते आमचेच यश आहे असा अविर्भाव या उदासिनता,अबोलपणा आणि मूग गिळून गप्प बसण्यामागे असतो. याच्या मूळाशी आपले अपयश झाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्नही असतो. हे अशा लोकांच्या मनस्वीपणाचे नव्हे तर अतिशय टोकदार अहंकाराचे द्योतक असते. तसेच आपल्या कौतुक करण्यामुळे हा अधिक पुढे तर जाणार नाही ना किंबहुना तो तसा जाऊ नये हा मत्सर आणि सुप्त इच्छा असते.हेच अशा लोकांच्या निष्र्कीय शांततेचे रहस्य असते. संदर्भासाठी ज्या दोन कलाकृृतिंचा आधार घेतला आहे त्या लेखनाला तर तोडच नाही. त्या लेखिकांचेही किती अभिनंदन करू आणि किती करू नको असा प्रश्न आहे. त्या लेखकद्वयींचेही मन:पूर्वक सहस्रश:अभिनंदन. समीर गायकवाड यांचे पुन्हा एकदा अभिनंदन केल्याशिवाय रहावत नाही, कारण, मी कै. जयवंत दळवींचा समकालीन नसलो आणि त्यांच्याइतका मोठा लेखकही नसलो तरी त्यांनी माझ्याच अनेक अनुभवांचे शब्दांकन केले आहे एवढेच मी म्हणेन. kiran on bhagwadgitahttps://www.blogger.com/profile/01976201785261842167noreply@blogger.com